Sukanya Samriddhi Yojana
Table of Contents
ठेवींचे नियम Sukanya Samriddhi Yojana
- हे खात किमान अडीचशे रुपये भरून चालू करता येते.
- तसेच या योजनेत दरवर्षी किमान अडीचशे रुपये भरावेच लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरतात.
- तसेच यात एका आर्थिक वर्षात एक रकमे किंवा अनेक हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय उपलब्ध आहे.
- या योजनेत खात उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत पैसे भरावेच लागतात.
- एखाद्या वर्षी किमान रक्कम अडीचशे रुपये भरली नाही तर ते खाते अकार्यक्षम किंवा बंद खात मानले जाते.
- अशा प्रकारचं खातं 15 वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा चालू करता येते.
- त्यासाठी जेवढी वर्ष खाता बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी किमान रक्कम रुपये 250 अधिक दंडाचे रक्कम प्रतिवर्षी 50 रुपये भरावे लागतील.
- थोडक्यात जेवढी वर्ष खात बंद असेल तेवढे वर्षांसाठी प्रति वर्ष तीनशे रुपये भरावे लागतील.
- या योजनेत भरलेले रक्कम आयकर कलम 80c अंतर्गत करमुक्त आहे.
![Maharashtra Land Right Proofs](https://i0.wp.com/indienfarmer.com/wp-content/uploads/2023/03/clickhere-click-1.gif?w=640&ssl=1)
आता मागेल त्याला काम नव्हे तर हवे ते काम मिळणार
व्याज
- Sukanya Samriddhi Yojana 2 या योजनेचा चालू व्याजदर 8% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे.
- या योजनेत योग्य व्याज मिळवण्यासाठी दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे भरणे आवश्यक आहे.
- या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाते.
- तसेच योजनेत मिळालेला व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.
Sukanya Samriddhi Yojana 2 खात्यातील पैसे काढण्याविषयी
- मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते.
- ही रक्कम ज्या वर्षी मुलगी 18 वर्षांची होईल किंवा दहावी उत्तीर्ण होईल त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत काढली जाऊ शकते.
- पैसे एक रकमे किंवा हप्त्यांमध्ये सुद्धा काढता येतात मात्र वर्षातून एकदा असे पाच वर्ष काढता येतात त्यापेक्षा जास्त काढता येत नाहीत.
![Maharashtra Land Right Proofs](https://i0.wp.com/indienfarmer.com/wp-content/uploads/2023/03/clickhere-click-1.gif?w=640&ssl=1)
पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास फक्त 1100 रुपयात
मुदतपूर्वक खात बंद करणे
- Sukanya Samriddhi Yojana 2 खात उघडल्यानंतर पाच वर्षांनी खाली लाटींवर मुदतपूर्वक हात बंद केलं जाऊ शकतो.
- खातेदाराचा काही कारणांनी मृत्यू झाला तर खाते बंद करता येते.
- मात्र याबाबतीत खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून पैसे परत मिळण्याच्या तारखेपर्यंत बचत खात्याचा व्याजदर लागू होतो.
- खातेदारकाला एखादा असाद्य रोग झाल्यामुळे पैशाची गरज पडल्यास किंवा खात चालवणाऱ्या पालकाचाच मृत्यू झाला ज्यामुळे पैसे भरणे अशक्य आहे अशा परिस्थितीत सुद्धा खातो बंद करता येतो.
- खात मुदतीपूर्वी बंद करण्यास आवश्यक कागदपत्र पासबुक आणि अर्जासह सादर करावे लागतील.
Beti bachao beti padhao yojana बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना: ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म, पात्रता
मुदतपूर्ती नंतर
- Sukanya Samriddhi Yojana 2 खात सुरू केल्यापासून 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल त्यानंतर खात बंद करता येईल.
- तसेच खातेदार मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न ठरले तर त्या खर्चासाठी खात बंद करता येईल आणि सर्व रक्कम काढून घेता येईल.
![Maharashtra Land Right Proofs](https://i0.wp.com/indienfarmer.com/wp-content/uploads/2023/03/clickhere-click-1.gif?w=640&ssl=1)
Sukanya Samriddhi Yojana 2 कागदपत्र
- खात उघडण्याचा फॉर्म
- मुलीचा जन्म दाखला
- पालकांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी
- पालकांचा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, विज बिल किंवा पासपोर्ट
Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.